महावितरण कंपनीच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या एचव्हीडीएस योजनेंतर्गत ८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला खरा. मात्र सहा महिन्यांमध्ये सर्वेक्षणाच्या पुढे जावून कुठलेही काम झाले नसल्याने ही योजना सर्वेक्षणात अडकल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ...
कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण मजबूत होईल. त्याचबरोबर उद्योजक, शेतकरी व कृषी अभियंते यांच्या समन्वयाने शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण सुधारण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.अशोक ढ ...
तालुक्यातील कंठेश्वर-निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाºयाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न स्थानिक ठिकाणच्या तीनही प्रक्रिया पूर्ण करून अखेर आता मंत्रालयातील लोकशाही दिनात दाखल झाला आहे. ...
स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा द ...
बारावी परीक्षेमध्ये गणित व संख्याशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत कॉपी करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपासून बारावीची आणि १ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. २ मार्च रोजी दहावी इयत्तेची ...
जालना येथील जिल्हा परिषदेमध्ये लिपीक पदाची नोकरी लावतो म्हणून ७ लाखांचे अमिष दाखवून बनावट नियुक्ती आदेश देणाऱ्या भामट्यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या प्रकरणात फिर्यादीकडून तीन हजार रुपये घेऊन फसवणूकही करण्यात आली. दरम्यान, या आर ...