कंठेश्वर येथील पिकांचे अतिवृष्टीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार २८ नोव्हेंबर रोजी कंठेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ ...
तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी २७ नोव्हेंबर रोजी जप्त करून जाळून नष्ट केले़ ...
घरातील आर्थिक व्यवहारातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात जात्याचा दगड घालून खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कान्हा येथे घडली आहे़ पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे़ ...
स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़ ...