सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले. ...
शहरातील मालमत्ता कराच्या वसुुलीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महानगरपालिकेने आॅनलाईन सॉफ्टवेअर तयार केले असून आतापर्यंत या सॉफ्टवेअरमध्ये ७१ हजार २८७ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून अजूनही काही हजारांत मालमत्ता वाढण्याची शक ...
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात एकीकडे रुग्णांसाठी औषधी उपलब्ध नसताना यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेला ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधीच खर्च झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षपणाच ...
जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने अग्रेसर रहावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली तर लोकशाही बळकट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. ...
नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना आता अकरा हजार रुपयांमध्ये नळजोडणी देण्याचा ठराव सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरात लवकरच नव्या नळजोडणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आह ...
विविध शासकीय समित्यांच्या स्थापनेसंदर्भातील फॉर्म्युला ठरला असून, येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समिती सदस्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी येथे आयोजित मेळ ...