Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
Ashadhi Wari: तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना दिवसभर उन्हाच्या काहिलींनी अक्षरशः भाजून काढले. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी सकाळी अकरा वाजल्यापासूनच मिळेल त्या झाडाचा आसरा घेतला. ...
Solapur: यंदाच्या आषाढी यात्रेत प्रथमच आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ही संकल्पना राबविली जाणार असून २० लाख भाविकांची आरोग्य तपासणी होणार आहे. यासाठी राज्यातून १५०० वैद्यकीय अधिकारी पंढरपुरात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांन ...