पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गडचिंचले येथे वाट चुकलेल्या कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची १६ एप्रिल २०२० रोजी जमावाने निर्घृण हत्या केली होती. ...
सह्याद्री अतिथृगृह येथे आज हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या, तर याचवेळी ई-गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांना त्या त्या जि ...
भारतीय हवामान खात्याने 9 जून ते 13 जून दरम्यान मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि समुद्राला मोठी भरती येणार असल्याची शक्यता वर्तवित पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड या उत्तर कोकणामध्ये अलर्ट जाहीर केला आहे. ...