Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Nagpur : तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ५ हजार १३० कोटी रुपयांची निर्यातीमध्ये वाढ झाली असून ही वाढ सरासरी २९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. औद्योगिक तसेच कृषी आधारित उत्पादनांना निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणांमुळे नागपूर विभागातून २२ हजार ६२७ कोटी ...
Rice Export : नागपूर विभागातून यावर्षी २२ हजार ६२७ कोटी रुपयांची निर्यात नोंदवली गेली आहे, ज्यामध्ये मागील तीन वर्षांच्या तुलनेत ५ हजार १३० कोटींची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातून निर्यात २०३ टक्के तर गडचिरोलीत १८२ टक्के वाढली आहे. वाचा सविस्तर (Ric ...
मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ...
भोर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा देवघर आणि भाटघर धरणातून अनुक्रमे ६,८०० क्यूसेक आणि २०,५१४ क्युसेक, असा एकूण २७,३५४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरु आहे. ...
Paddy Market Rate : वर्षभर प्रतीक्षा करूनही धान्याचा भाव दोन हजार ५०० रुपयांच्या वर जात नसल्याने शेतकरी काळजीत आहे. सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यात धान्याच्या किमतीत वाढ होते; परंतु या दरवाढीचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होतो. ...