Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Paddy procurement : राज्य सरकारच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेंतर्गत रामटेक तालुक्यात पणन मंडळ (Marketing Board)आणि आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ...
Tips to Prevent Insects in Grains : जर ते योग्यरित्या साठवले गेले नाहीत तर त्यांना कीटकांचा प्रादुर्भाव (Tips to Prevent Insects in Grains) होण्याचा धोका वाढतो ...
हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घटेल. त्यामुळे त्याची महागाई वाढेल. यामुळे कोट्यवधी लोकांच्या परवडणाऱ्या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर, अन्न सुरक्षेवर परिणाम होईल, असा इशारा हवामान खात्याने दिली आहे. ...