Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
भात पिकांवर करपा व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. याबाबतचे वृत्त 'लोकमत अॅग्रो' मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने दौरा करुन पाहणी करून आदिवासी भात उत्पादकांना उपाय योजना सुचविल्या. ...
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन शेवटच्या टप्प्यात आला आहे. ६ ऑक्टोबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या सीझनमध्ये पॅडी कांबळे त्याच्या अफलातून खेळाने सर्वांची मनं जिंकतोय. ...
Remove Rice Export Ban : हरियाणामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले, तरी सध्या भात उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ...