Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Bhat Khod Kid उन्हाळी, पावसाळी दोन्ही हंगामात भाताचे उत्पादन घेतले जाते. भातशेतीला अपायकारक खोडकिडा असतो. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. ...