Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
भोर तालुक्याला भाताचे आगार समजले जाते. या वर्षी सुमारे ७६१० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली होती. त्यामधून साधारण प्रति हेक्टरी ४४८० किलो ग्रॅम (चार टन) भाताचे उत्पादन झाले आहे. ...
barc mumbai crop variety मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) ट्रॉम्बे पिकाचे आठ नवीन वाण शेतकऱ्यांना समर्पित करून कृषी क्षेत्रात नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यात असलेली आपली अग्रणी भूमिका पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. ...
भोर तालुक्यात खरीप हंगाम संपला असून, शेतकरी आपल्या वर्षभराचे प्रमुख पीक असलेले भातपीक कांडप करण्याच्या कामात व्यस्त झाला आहे. गावोगावी असणाऱ्या राइस मिल सुरू झाल्या आहेत. ...