लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
Paddy Harvesting : भात कापणी, बांधणीला मजुरांची टंचाई, दिवसाला किती रुपये मजुरी? वाचा सविस्तर   - Marathi News | Latest News Paddy Production Paddy harvesting, labor shortage for construction Read daily wage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Harvesting : भात कापणी, बांधणीला मजुरांची टंचाई, दिवसाला किती रुपये मजुरी? वाचा सविस्तर  

Paddy Harvesting : एकीकडे पावसाने भात पिकाची धूळधाण केल्यानंतर आता उघडीप दिल्याने भात कापणीला (Bhat Kapani) सुरवात झाली आहे. (Paddy harvesting started in Nashik district) ...

शेतकरी संकटात, धान बांधणीचा खर्च प्रतिएकर तीन हजारांवर - Marathi News | Farmers in distress, cost of paddy cultivation at Rs 3,000 per acre | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकरी संकटात, धान बांधणीचा खर्च प्रतिएकर तीन हजारांवर

Bhandara : मोफत योजनांमुळे धान कापणी, बांधणीसाठी मजूर मिळेना ...

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने चार हजार हेक्टरवरील पीक पाण्यात - Marathi News | In Raigad district, the crop of 4000 hectares is in water due to the return of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने चार हजार हेक्टरवरील पीक पाण्यात

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका बसला असून, ३ हजार ७८४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ९५५ महसुली गावे बाधित आहेत. अद्याप काही भागांत सरी कोसळत असल्याने नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

Farmer Success Story : कोरोनामध्ये नोकरी गेली मात्र शेतीनं तारलं आता शेतीच झाली नोकरी - Marathi News | Farmer Success Story : Job lost in Corona, but agriculture saved, now agriculture has become a job | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : कोरोनामध्ये नोकरी गेली मात्र शेतीनं तारलं आता शेतीच झाली नोकरी

कोरोनामध्ये नोकरी गेली म्हणून मुंबईला रामराम करून निगडे (ता. दापोली) येथील धोंडू गणपत रेवाळे यांनी गाव गाठले व शेतीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला खरीप हंगामात भात, नाचणी या दोन पिकांपुरती शेती मर्यादित होती. ...

यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर - Marathi News | Read in detail what caused the huge decline in coconut production this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर

भात पिकासह मुरुड तालुक्यात नारळ व सुपारी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र हवामान बदलाचा फटका यंदाही नारळ पिकाला बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...

Paddy Crop : पावसामुळे भात कापणी लांबणीवर, शेतकरी चिंतेत, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Paddy Crop Rice harvest delayed due to rains in nashik district and kokan see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Crop : पावसामुळे भात कापणी लांबणीवर, शेतकरी चिंतेत, वाचा सविस्तर

Paddy Crop : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची भात शेती पाण्यात सापडली आहे. ...

Tandul Bajar Bhav : तांदळावरील निर्यात निर्बंध शिथिल दर वाढले.. वाचा सविस्तर - Marathi News | Tandul Bajar Bhav : Export restrictions on rice eased, rates hiked.. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tandul Bajar Bhav : तांदळावरील निर्यात निर्बंध शिथिल दर वाढले.. वाचा सविस्तर

शासनाने तांदूळ निर्यातीवरील निबंध कमी केले आहेत. यामुळे बाजारभावात ४ ते ७ टक्के वाढ झाली आहे; परंतु यावर्षी नवीन पीक चांगले असून, हे पीक बाजारात आल्यानंतर दर पुन्हा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

Konkan Bhat Sheti : कोकणातील पिवळं सोनं मातीमोल होण्याची भीती.. वाचा सविस्तर - Marathi News | Konkan Bhat Sheti : yellow gold in Konkan that is paddy crop heavy loss become rain.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Konkan Bhat Sheti : कोकणातील पिवळं सोनं मातीमोल होण्याची भीती.. वाचा सविस्तर

जून ते सप्टेंबर असा पावसाळ्याचा चार महिन्यांचा कालावधी संपून आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परतीचा पाऊस काही जाण्याचे नावच घेत नाही. परिणामी जिल्ह्यातील ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली भातशेती अडचणीत आली आ ...