पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करत मिसाईल डागल्या. पण, भारताने त्या हाणून पाडल्या. हवेतच निष्क्रिय करण्यात आलेल्या या मिसाईल आता सापडल्या आहेत. ...
प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाचे बाबा भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान जम्मूमध्ये असल्याने त्याने भावुक पोस्ट शेअर करुन वडिलांविषयी काळजी व्यक्त केली आहे ...
No Need for Panic Buying:: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ८ मे रोजी संध्याकाळपासून दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यानंतर लोक जीवनावश्यक वस्तूंचा साठा घरात ठेवण्याचा प्रयत् ...
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने सडेसोड उत्तर दिले. यानंतर अमेरिकेने भारताची बाजू घेऊन पाकिस्तानला चांगलेच खडसावले आहे. ...