पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
movies on air strike: भारतीय सेनेने एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानचा चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानिमित्ताने भारतीय मनोरंजन विश्वातील या सिनेमा आणि वेबसीरिजची चर्चा रंगली आहे ...
Operation Sindoor : पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सेनेने चांगलाच धडा शिकवला आहे. या ऑपरेशनवर पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी सुबोध पाटील यांनी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केलं आहे. ...