पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor: भारताच्या तुफानी कारवाईमुळे हबकलेल्या पाकिसानला आता अल कायदा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेची साथ मिळाली आहे. तसेच अल कायदाने या कारवाईविरोधात भारतामध्ये ‘जिहाद फी सबीलिल्लाह’ करण्याची धमकी दिली आहे. ...
मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. या संघटनेने भारतात अनेक मोठे हल्ले केले आहेत, ज्यात शेकडो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता भारताने याचा बदला घेतला आहे. ...
भारताच्या सैन्यदलाने आज ड्रोन हल्ला करत पाकिस्तानमधील एअर डिफेन्स सिस्टिम आणि रडार प्रणाली उद्ध्वस्त केली. यादरम्यान, एक ड्रोन पाकिस्तानमधील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला धडकल्याचं वृत्त आहे. यामध्ये स्टेडियमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ...
Operation Sindoor: 'जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंध मान्य केले आहेत.' ...