अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
No Confidence Motion: केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज तिसऱ्या दिवशीही लोकसभेत घणाघाती चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी मणिपूरच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर नि ...
गुरुवारी पीटीआयसोबत बोलताना, मणिपूरमधील जातीय हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरल्याने आपम अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार आहोत, असे MNF खासदार लालरोसांगा यांनी म्हटले आहे. ...
मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली. ...
No Confidence motion : देशात जर कुणाच्या काळात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली झाल्या असतील तर त्या जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात झाल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. ...
No Confidence motion : मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) का झाला. त्याला कुठली गोष्ट तत्कालिन कारण ठरली आणि हिंसाचार रोखण्यासाठी सरकारनं काय केलं त्याचं सविस्तर उत्तर अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान, अमित शाह यांनी दिलं. ...
Amit Shah Criticize Congress : आज अविश्वास प्रस्तावावरील (No Confidence motion ) चर्चेत बोतलाना गृहमंत्री अमित शाहा यांनी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच राजीव गांधी यांनी सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराबाबत खंत व्यक्त क ...