केरळमध्ये ‘निपाह’ या विषाणूच्या संसर्गामुळे काही लोकांचा जीव गेला आहे. हा आजार गोव्यातही येऊ शकतो, यासाठी आरोग्य खात्याने सर्व रुणालयांना दक्षतेचे आदेश दिलेले आहेत. याशिवाय केरळमधून गोव्यात येणा:या लोकांची तपासणी करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री विश्वज ...