राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
नवाब मालिकांना अटक होणार? अखेर मालिकांच्या घरी पाहुणे आले ,चौकशीसाठी घेऊन गेले. #lokmat #NawabMalik #ED Nawab malik ED enquiry live updates maharashtra minister Nawab Malik Dawood Ibrahim Money laundering case Subscribe to Our Channel 👉🏻 https:// ...
मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एकदा मनसेला खिंडार पाडले आहे.. 2012 ते 2017 या कालावधीत पुणे महानगरपालिकेत मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.. जयश्री म ...
राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.. भाजप आणि राष्ट्रवादीकडून आम्हीच नंबर वन असल्याचे दावे केले जात आहेत.. सर्वत्र जल्लोष सुरू आहे..प्रत्येक पक्षाचे नेते पदाधिकारी आपापल्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत आहेत.. पुणे जिल्ह्यातील देहू ...