राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्याला वर्ष होत नाही तोच शरद पवारांची राष्ट्रवादी एकाच वाटेवर आहेत. परंतू, राष्ट्रवादीची गोष्ट जरा वेगळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थिती दर्शवली. ...
Loksabha Election Survey: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. हा सर्वे आतापर्यंतचा सर्वात ताजा सर्व्हे आहे. यातून महाराष्ट्राची सद्य स्थिती समोर आली आहे. ...
Sharad Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारी घटना आज दुपारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या प्रसंगी मोठी घोषणा करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सु ...