राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Plane Crash Location: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांचे विमान उतरत असताना धावपट्टीजवळ पडले आणि मोठा स्फोट झाला. या अपघातानंतरची घटनास्थळावरील परिस्थिती भयंकर होती. ...
Ajit Pawar Learjet Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेतील अपघातग्रस्त विमानाची माहिती आता पुढे आली आहे. ...
ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग ३० मध्ये AIMIM ला मोठे यश मिळाले. या परिसरात या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्चस्व होते, या वर्चस्वाला आता सुरुंग लावण्यात आला आहे. मुंब्रा परिसरात एआयएमआयएमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. ...
Municipal Election 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही गोंधळ उडाला आहे की, नक्की कोणाची मैत्री कोणाशी आणि लढत कोणाविरुद्ध, हे ओळखणे आता सामान्य मतदारांच्या पलीकडचे झाले आहे. शहरागणिक समीकरणे ...
Mumbai Municipal Corporation Election: महाराष्ट्राची राजधानी आणि देशातीस सर्वात मोठी महानगरपालिका असेलल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं असून, एखाद्या छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर कब्जा करण्यासाठी र ...