राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यांची गटनेते पदी निवड करण्यात आली. घाईत होत असलेल्या या राजकीय घडामोडींबद्दल आमदार जानकर यांनी नाराजी व्यक्त केली. ...
विधिमंडळ पक्षाचे गटनेतेपद हे प्रशासकीय कामकाजात अतिशय महत्त्वाचे असते. विधिमंडळात पक्षाची भूमिका मांडण्यापासून व्हिप जारी करण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात. ...
Sunetra Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे राज्याचं राजकारण हादरून गेलं आहे. तसेच अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबात आणि त्यांच्या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे अजितदादांच्या जा ...
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावडण्याचा विधी सुरू होता. तेव्हाच प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
Saroj Ahir On Ajit Pawar Nashik : "आपल्या सर्वांना सांगते, महाराष्ट्राची धान खरेदीची फाईल, ज्याच्यासाठी दादा थांबले. नाहीतर ते गाडीने निघून जाणार होते. जर ते थांबले नसते तर, ते आज आपल्यात असते." ...
अजित पवारांच्या पश्चात शहराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, पवार कुटुंबातील सदस्याला जबाबदारी दिली जाणार की खासदार, आमदार अथवा स्थानिक नेत्यावर विश्वास टाकला जाणार ...