राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Praful patel on ncp merger: अजित पवारांच्या मृत्युनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्याचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. त्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ...
Pune Mayor काँग्रेसकडून येरवडा - गांधीनगर भागाच्या नगरसेविका अश्विनी लांडगे महापौरपद तर वानवडी भागातून साहिल केदारी हे उपमहापौरपदाच्या शर्यतीत उतरले असून राष्ट्रवादी सुद्धा उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे ...
अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधीवत पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना करण्यात आला. ...
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे कर्तबगार नेते अजितदादा यांना आपण गमावले आहे. त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. याआधीही अनेक महत्त्वाच्या लोकांना आपण विमान अपघातात गमावले आहे. आता अजितदादा गेले. अशा अपघातांतून तरी आपण धडे घेणार का? ...