शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

पुणे : खा. सुप्रिया सुळेंवरील निलंबनाच्या कारवाईवर अजित पवारांचं परखड मत

महाराष्ट्र : INDIA आघाडीचे केंद्रबिंदू शरद पवार, म्हणूनच...; जयंत पाटलांचा भाजपावर आरोप

मुंबई : मुंबईतील NCP च्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; आतापर्यंत ५० नगरसेवक शिंदे गटात

महाराष्ट्र : सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीत आरोपाचे पाट; जयंत पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर अजित पवार म्हणतात त्यापूर्वीच...

महाराष्ट्र : रोहित पवार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक; प्रोफाईल फोटोवर झळकला 'सिया राजपूत'चा फोटो

महाराष्ट्र : आगामी निवडणुका कमळ की घड्याळ चिन्हावर लढणार?; अजित पवारांचे सूचक विधान, म्हणाले...

नवी मुंबई : खासदार निलबंनाच्या निषेधार्थ वाशीत राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

मुंबई : मुंबई लोकलमधील एक प्रसंग अन् भावूक झाले जयंत पाटील; फोटो पोस्ट करून म्हणाले...

मुंबई : 'विरोधीपक्षातील प्रमुख नेत्यांनी जास्त निधी घेतला'; जितेंद्र आव्हाडांचा आरोप, वड्डेटीवार यांचे प्रत्युत्तर

मुंबई : सावलीसारखे कार्यकर्ते सोडून गेलेलं कळलं नाही, पण...; अजित पवार गटाचा आव्हाडांवर पलटवार