राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP DCM Ajit Pawar News: मनसेचा महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय अंतिम झाल्यास महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे दिसू शकतात, अशी चर्चा आहे. ...
एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील उमेदवारांसमाेर अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागताे यातच शरद पवारांचा विजय आहे, असे डाॅ. अमाेल काेल्हे म्हणाले... ...