राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Amol Kolhe : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा या दोन उमेदवारांची लढत होणार आहे. ...
Jayant Patil News: सुनील तटकरेंसोबत असलेले काही लोकही असेच सांगतात. अनेक जण नाईलाजाने त्यांच्यासोबत असल्याचेही ऐकायला मिळते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...