राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषित झाली नाही, अन्यथा जिंकण्याची रणनीती तयार होती, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी ...
कर्जत जामखेड येथे एमआयडीसी प्रकरणावरून सातत्याने तिथले स्थानिक आमदार रोहित पवार आग्रही मागणी करताना दिसतात. विधानसभेतही त्यांनी यावर आंदोलन केले होते. मात्र आता या प्रकरणी अजित पवार गटाने नवीन दावा करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली आ ...