राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
२००४ साली पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार नव्हता असं विधान शरद पवारांनी केले होते, त्यावर शरद पवार जे बोलतायेत ते खोटे आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे. ...
chagan Bhujbal Seat Sharing Vidhan Sabha: लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला चारच जागा सुटल्या होत्या. पैकी दोन जागांवर मित्र पक्षातून उमेदवार आयात करावे लागले होते. तर नाशिकची जागा भुजबळांना देण्याचे भाजपने मान्य केले असताना शिंदे गटाने हक्क न सोडल्या ...
loksabha Election - देशातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. पवारांचे राष्ट्रीय पातळीवरील २ युवा शिलेदार पक्षाला रामराम करत अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार आहेत. ...
आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. ...
Sanjay Shirsat News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात अनेकजण आहेत. आमच्या शिवसेनेतही इन्कमिंग होणार आहे. योग्यवेळी निर्णय होईल, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...