राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar News: आगामी काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, अजित पवार यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक आटोपून आता निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली असतानाच महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. ...
२००४ साली पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार नव्हता असं विधान शरद पवारांनी केले होते, त्यावर शरद पवार जे बोलतायेत ते खोटे आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे. ...