राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील जिल्हा परिषेदच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. ...
अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक शंका उपस्थित होत असून, त्यावर सविस्तर चर्चा घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार) आ. शशिकांत शिंदे यांनी केली होती. मात्र, तीन आठवडे उलटूनही त्यावर चर्चा घेण्यात न आल्याने सभागृहात पुन्हा हा मुद्दा उपस्थित कर ...
Baramati Assembly By-Election: बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या निवडणूक लढवणारअसून, अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांन ...
Maharashtra Assembly Budget Session 2026: आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झाला. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेत आक ...