राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Pandit Deshmukh Murder Case: मोहोळ तालुक्यात ५ एप्रिल २००५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेली पंडित कमलाकर देशमुख यांच्या खुनाचे प्रकरण संवेदनशील ठरले होते. ...
आमचे उमेदवार सर्व सामान्य घरातील असून कष्ट करणारे आणि नोकरी करणारे लोक आहेत, त्यांनी १० वर्षे काम केले तरी त्यांना २० लाख कमवणे शक्य नाही. मात्र, २० ते २५ लाख देऊन आमची माणसे फोडली गेली आहेत. ...
Solapur News: नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. रविवारी अक्कलकोट, मोहोळ, सांगोला या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या. ...