राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
PMC Election 2026 'पुणेकरांनी आमच्यावर विश्वास दाखविल्यास ३ वर्षातच दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करू', असा शब्द अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. ...
उल्हासनगर महापालिका निवडणूकीत भाजपाचे ऐकून ७८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर शिंदेसेनेने ६९ ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये ओमी टीम समर्थक उमेदवारांचा समावेश आहे. ...
PCMC Election 2026 दादा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले काम बोलते आहे. त्या कामामुळेच हा वैताग, त्रागा आणि राग दिसत आहे. समोरचे लोक रागावले म्हणून आपण रागावण्याची गरज नाही ...
कुटुंब म्हणून एखाद्या कार्यक्रमात एकत्र येणे हे दिसून येते परंतु मूळ ढाचा बदलणार नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि शरद पवारांचा पक्ष एनडीए विरोधी आहे असं प्रफुल पटेल यांनी सांगितले. ...
- ९९ रुपयांत वीज देण्याची घोषणा झाली, नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीएमएल आणि मेट्रो मोफत करण्याबाबतही दादांनी नेमकं काय म्हणायचं आहे, हे माध्यमांनी एकदा स्पष्टपणे विचारावं. ...