राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुतीतच कुस्ती सुरू झाली आहे. कुरघोड्या करत एकमेकांना धक्के देण्याचे प्रयत्न सुरू असून, छगन भुजबळांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. ...
Balraje Rajan Patil Umesh Patil: अनगर नगरपंचायतीच्या निवडणूक चांगलीच चर्चेत आली. सदस्य आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणलेल्या राजन पाटील यांच्या मुलाने थेट अजित पवारांनाच इशारा दिला. हे प्रकरण अजूनही मिटलेलं नाही. ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केले आहेत. ...