राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sharad Pawar News: कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे सांगत शरद पवार यांनी पार्थ अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...
संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांचा फायदा घ्यायचा पण राष्ट्रगानच्या कार्यक्रमात ना सहभागी व्हायचे ना आयोजन करायचे? ही दुतोंडी भूमिका काँग्रेसवाले, शरद पवार गटाची का? ...
Parth Pawar Land Deal Ajit Pawar: पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जागेचा व्यवहार वादात सापडला. सरकारने याची चौकशी लावली असून, हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. ...