राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: महाविकास आघाडी, मनसेचा सत्याचा मोर्चा रिकामटेकड्याचा मोर्चा होता. महायुतीचा धसका घेतल्याने हास्यजत्रा काढली, अशी टीका करण्यात आली आहे. ...
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या. याबाबत अखेर निर्णय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. ...
Shiv Sena Shinde Group News: पन्नास वर्षे सत्ता भोगली, तेव्हा या गोष्टीचा विचार केला नाही. लोकसभेत मत चोरले, त्यांनाही धडा शिकवला पाहिजे, असा पलटवार करण्यात आला आहे. ...
माधवी खंडाळकर यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातच संघर्ष वाढला आहे. रुपाली ठोंबरेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या चाकणकरांवर गंभीर आरोप केला आहे. ...