आदिवासींची संस्कृती, व्यवस्था, व्यवहारांची भिन्नता लक्षात घेऊन शासनाने धोरणात्मक, कायदेशीर बदल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...
झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी (29 जानेवारी) चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ...
नक्षलवाद्यांनी २२ जानेवारी रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर येथील तीन निष्पाप आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या केल्यानंतर नक्षल्यांच्या भीतीपोटी धास्तावलेल्या कसनासूर येथील नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्राचा आश्रय घेतला. ...
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला १९ प्रकारचे आजार जडले आहेत. त्यामुळे आवश्यक उपचार करण्यासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशा व ...
नक्षलवाद्यांकडून निष्पाप तीन नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनेचा मानवाधिकार परिषदेतर्फे बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, ..... ...