गाव आदिवासींचे असून डोंगराने वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे. गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववा ...
कष्टकरी, जनसामान्यांच्या न्यायासाठी आम्ही झटतो आहोत, असा गवगवा करून नक्षलवादी जिल्ह्यात आपले मनसुबे साध्य करीत आहेत. मात्र यातून सामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात तब्बल ५३० निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. ...
नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताहाचे औचित्य साधून १ डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी झाडे तोडून ठेवली होती. नक्षल सप्ताहाच्या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडवून आणल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागात बसफेºया पाठविल्या जात नाही. याची माहिती दुर्गम भागातील ...
उद्योगविरहित जिल्हा अशी या जिल्ह्याची असलेली ओळख पुसून टाकत असताना पर्यटन क्षेत्रात कमलापूर हत्ती कॅम्पचेही नाव राज्यात पोहोचले. त्यातून पर्यटक वाढून रोजगार निर्मिती होत असताना नक्षलवाद्यांना हे पहावले नाही. आदिवासी बांधवांच्या रोजगारावर घाला घालण्या ...