नक्षल कारवायांना रोखण्यासाठी सरकारने १९९१ मध्ये सीआरपीएफच्या ११३ बटालियनची स्थापना केली. या बटालियनतर्फे स्थानिक नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, असे सांगत नागरिकांनी नक्षलवाद्यांना थारा देऊ नये, .... ...
स्वत:हून पुढाकार घेऊन व धाडस करीत नक्षलवाद्यांना गावबंदी केलेल्या नक्षलग्रस्त भागातील आदिवासी क्षेत्रातील तसेच बिगर आदिवासी गावांना शासनाकडून प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याबाबतची नक्षल गावबंदी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावाजवळील अलेंगा जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...
नक्षल चळवळीतून पाच वर्षांपूर्वी बाहेर येऊन पोलिसांकडे आत्मसमर्पण केलेल्या युवकाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना धानोरा तालुक्यातील दराची या गावाजवळील जंगलात घडली. ...
दंडकारण्यात दहशत माजवणाऱ्या नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माणसं आता नाकारू लागली आहेत. बंदुकीच्या धाकावर थरार माजवू पाहणा-यांना आता थारा द्यायचा नाही, कुठलेही सहकार्य करायचे नाही, असा ठराव घेत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस् ...