शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एनआरसी

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.

Read more

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.

राष्ट्रीय : NRC ची अंमलबजावणी, ३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत; आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र

राजकारण : महाविकास आघाडीतल्या 'या' छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत? भाजप आक्रमक होणार

मुंबई : सीएए, एनआरसीबाबत अभ्यास उपसमितीला महाराष्ट्र सरकारने दिली मुदतवाढ 

बुलढाणा : बुलडाणा शहरातील शाहीनबाग आंदोलन स्थगित

पुणे : corona virus :कोरोनामुळे पुण्यातील शाहीनबाग आंदोलन तात्पुरते स्थगित 

मुंबई : सीएए, एनआरसीवर सहा मंत्र्यांची समिती

आंतरराष्ट्रीय : बांगलादेशवर एनआरसीचा परिणाम नाही, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींकडे नागरिकत्वाचे दाखले आहेत का? पीएमओ म्हणतं...

राष्ट्रीय : ईशान्य दिल्लीतील लोकांना आता हवा आहे फक्त आत्मविश्वासच!

यवतमाळ : दिल्लीतील दंगलीचा निषेध