अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून १,१११ फूट विक्रमी तिरंगा रॅलीचे आज, शनिवारी सकाळी रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोकणात प्रथमच अशा प्रकारे रॅली काढण्यात आली. यामुळे कोकणात अभाविपकडून नवा इतिहास रचला गेला. ...
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले. ...
नागपुरात पूर्वी ध्वजनिर्मिती व्हायची. येथूनच संपूर्ण विदर्भात ध्वजांची विक्री केली जायची. पण नागपुरातील ध्वजनिर्माते कारागीर नसल्याने नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळातून ध्वजाची मागणी केली जाते. ...
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे. ...