काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
अकोला : ओबीसीमधील समाविष्ट जनतेच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसींच्या १२ मागण्या प्राधान्याने सोडविण्याची गरज असून, त्यासाठीच जनजागृती अभियान हाती घेतले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र ...
२ वर्षांच्या विलंबानंतर हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली, पण वाद काही अद्याप मिटलेला नाही. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. ...
वाशिम : धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयात तारखेवर वारंवार गैरहजर राहणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक रामेश्वर पवळ यांना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा अकोला येथे अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न ...
अकोला : शेतकर्यांच्या मुळावर उठलेल्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात १२ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात अकोला जिल्हय़ासह पश्चिम विदर्भातील लाखो शेतकर्यांसह ...