येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगाम ...
नांदगाव : गेल्या काही दिवसांत शहरासह तालुक्यात दमदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचून शेतातले बांध फुटले. तसेच वादळी वाºयामुळे मका, बाजरी पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...
वणी : लेंडी नाल्याला येणाऱ्या पूरपाण्याच्या प्रवाहासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून लाखो रुपयांची हानी झाली होती. ...
कळवण : जिवाचे रान करून पिकवलेला कांदा कवडीमोल दरात विकला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. ...
पेठ : बालकवींच्या फुलराणी कवितेतील या ओळी ऐकल्या की, मानवी मन थेट धाव घेते ते फुलाफुलांत. ग्रामीण निसर्गात वर्षभर असंख्य फुले फुलतात. त्यात सर्वच ऋतूंमध्ये वेगवेगळी फुले आपला रंग दाखवत असतात; पण पावसाळ्यातील रंगोत्सव काही वेगळाच आनंद देणारा असतो. पाव ...
मालेगाव मध्य : शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख (३५) यांच्या आत्महत्येप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पत्नी, सासरे यांच्यासह सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचारी व एका शिक्षक ...
वैतरणानगर : वैतरणा धरण लाभक्षेत्राबाहेरील जमिनी मूळ मालकांना परत देण्यासाठी सरकार तयार असून, याबाबतचे धोरण जलसंपदा विभाग निश्चित करणार आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात यावर बैठक घेत प्रश्न मार्गी लावू. सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सदैव आपल्या पा ...
नाशिक : वकिलांसह पक्षकारांचाही वेळ व श्रम वाचविण्यासाठी ई-कोर्ट प्रभावी ठरणार आहे. नाशिकचे ई-गव्हर्नन्स केंद्र देशभरात आदर्श ठरेल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी व्यक्त केला. लॉकडाऊन काळात आध ...