भारतात गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पंचवार्षिक धोरणात्मक कृती आराखडा घोषित केला आहे. यामध्ये गिधाडांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून देशभरातील पाच राज्यांत नव्याने ‘गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र’ स्थापन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. र ...
नाशिक- राज्याची महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या काळात सर्व क्षेत्रात पिछेहाट सुरू असून २५ वर्षे महाराष्ट्राला मागे ठेवून नेल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष माधव भंडारी केला. अन्य राज्यात उद्योग पळवून नेल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप म्हणजेच ...
वडाळागावातील अण्णा भाऊ साठेनगरच्या शेवटच्या टोकाला अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळात असलेल्या एका प्लॅस्टिक भंगारमालाच्या अनधिकृत गुदामाला सोमवारी (दि.३०) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. शेकडोंच्या संख्येने उसळलेल्या बघ्यांच्या ग ...
नाशिक- राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने १ ते १६ डिसेंबरपासून नाशिक शहरात सक्रीय कुष्ठ रोग व क्षयरोग अभियान शोध अभियान राबविण्यात येणार आहे. १२० आशा वर्कर्स आणि १२० पुरूष स्वयंसेवक असे सर्व जण एकत्रीत हे अभियान राबविणार आहेत. ...
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले नाशिकचे भूमिपुत्र सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांना नाशिककरांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. रविवारी (दि.२९) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास नाशिक अमर ...
ओबीसीला मोठा इतिहात आहे, पण दुर्दैवाने याबाबतची जाणीव समाजाला नसल्याने आजवर ओबीसींना डावलण्यात आले आहे. ओबीसींची जणगणना केली जात नसल्याने ओबीसींची खरी संख्या समोर येत नाही. त्यामुळेच ओबीसी समाज हक्कापासून वंचित झाला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ओबी ...