राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात रविवारी सायंकाळपासून थंड वारे वेगाने वाहु लागल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. ...
नांदगांव : मागणीप्रमाणे रस्ता बनवून देण्यासाठी विहित नमुन्यात वहिवाट दावा दाखल करावा म्हणजे उचित कार्यवाही करता येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर खादगाव ग्रामस्थांनी सुरु केलेलं आमरण उपोषण पहिल्या दिवशी सोडण्यात आले. ...
लासलगाव : निफाड तालुक्यात मंगळवार दि २२ रोजी पारा ६.५ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर करण्यात आली. रब्बीसाठी पोषक हवामान होत असले तरी द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. ...
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३६ शेतकऱ्यांचे बळी गेले असतानाही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने हे कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे तर उद्योगप ...
जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) एकूण ३५३ रुग्ण नवीन बाधित झाले असून, ३४७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४, नाशिक शहरात ३ तर जिल्हाबाह्य १ असे ८ जण दगावल्याने एकूण मृतांची संख्या १९१७ वर पोहोचली आहे. ...
जंगलात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या मोह फुलांसह इतरही पदार्थांवर आता आदिवासी प्रक्रिया करून त्याची विक्री करणार आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून आदिवासींना प्रोत्साहन देण्यासाठी वनधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यात २६४ वनधन केंद्रांना ...