बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे या परिसराला वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून सुमारे ३५ क्युसेस पाणी आरम नदीपात्रात विसर्ग होत असल्याची माहिती पाटबंधारे ...
दिल्लीत भाजपचे सरकार, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे संयुक्त सरकार, जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता तर नाशिक, मालेगाव महापालिकेत भाजप, कॉंग्रेसच्या हाती सूत्रे आहेत. जनतेने ह्यसर्वपक्षसमभावह्ण जपलेला असतानाही सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प ...
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.११) चांगलीच झड लावल्याने काही काळ जनजीवन अस्ताव्यस्त झाले. दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने तीन वाजता चांगलाच जोर धरला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १२ मिलिमीटर पावसा ...
नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
सध्या बाजारात सर्वच भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री होत आहे.अशा परस्थितीत उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हातात येत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. महागडा खर्च करून पिकवलेला माल बाजारात फेकण्या ऐवजी शेतातच सडवण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला ...
अहमदनगरच्या नाथनगरमधून सैन्यदलातील नोकरीसाठी बनावट दाखले तयार करून सैन्य दलाची फसवणूक करणाऱ्या पाथर्डीतील शैक्षणिक संस्थेविरोधात पोलिसांच्या मदतीने देवळाली कॅम्प येथील सैन्याच्या गुप्तचर विभागाने (मिलिटरी इन्टेलिजन्स) संयुक्त कारवाई करून दोघांना अटक ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १०) एकूण ११५ रुग्ण कोरोनामुक्त, तर १२१ नागरिकांना नव्याने कोरोना झाला आहे. बाधितांची संख्या कोरोनामुक्तच्या तुलनेत अधिक असल्याने एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ९०४ वर पोहोचली आहे. ...