आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, पण काही आम्हांल पाणी मिळला नाय, गावातलं डवरं मरुन गेलं पण दुष्काळ आमचे पाचवील पुजलाय, त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई, आम्हांक कोणीच लक्ष देईना झालाय… ! हे बोल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी येथील गा ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. २) एकूण १०८६ नवीन रुग्ण बाधित झाले असून, २३८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण ६ बाधितांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८२४वर पोहोचली आहे. ...
औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याला बुधवारी (दि. २) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. निलराज इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यात सुमारे पाच तास आगीचे तांडव सुरू होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सहा बंबांच्या साहाय्याने पाच तास शर्तीच ...
कोरोनाचे सावट कमी होऊन शासनाने निर्बंध शिथिल केले असताना सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या प्रारूप मतदार याद्या सहकार विभागाने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याद्या प्रसिद्धीनंतर ४५ दिवसांत ...