जिल्ह्यात बुधवारी (दि. २) नवीन बाधितांच्या संख्येत १७ ची भर पडली असून २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू न झाल्याने जिल्ह्यातील बळींंची संख्या ८,८९६ वर कायम राहिली आहे. ...
काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्ताने गोदाघाटावर आयोजित अभिवादन कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मंदिर सत्याग्रह आंदोलनाला उजाळा मिळाला. यावेळी भीमगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण गोदाकाठ परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने दुमदुमला. ...
जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी २१३ अर्जांची विक्री झाली असून २७ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (दि. ४) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून अखेरच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज ...
महाराष्ट्रात सध्या विचित्र स्थिती आहे. मुख्यमंत्री कुठेही जात नाहीत आणि मंत्रालयात तसेच कॅबिनेटच्या बैठकींनाही जात नाहीत. मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रच आजारी पडल्याची टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. राज्या ...
युक्रेनमध्ये अडकलेल्या नाशिकमधील २० विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी परतले असून अजूनही १७ विद्यार्थ्यांच्या परतीची प्रतीक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेतली आहे. त्यापैकी तीन विद्यार्थ् ...
माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष् ...
वडाळागावातील शंभरफुटी रस्त्यावरून नेहमीप्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी घरकुल प्रकल्पाजवळ नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी त्यांचे वाहन थांबविले. यावेळी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नातील भल्या मोठ्या मांडूळ जातीच्या स ...