राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वनविभागाकडून गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन सर्रासपणे सरसकट पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात येत आहे. मात्र, पिंजऱ्यात अडकलेले बिबटे आता सोडायचे कोठे अन् कसे? हा यक्षप्रश्न वनविभागापुढे उभा राहिला आहे. ...
बुधवार (दि.२६) रोजी पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि 'आत्मा' (ATMA - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव तालुक्यात तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा नुकतेच उत्साहात पार पडले. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.२६) नोव्हेंबर रोजी एकूण १२९९३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हालवा, २१८०७ क्विंटल लाल, १२५९० क्विंटल लोकल, ५५५ क्विंटल नं.१, २००० क्विंटल पांढरा, १००० क्विंटल पोळ, ७२३२३ क्विंटल उन्हाळ कां ...
Nashik Crime News: दोन चिमुकल्यांसह एका पित्याने विहिरीत उडी घेत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक जिल्हा दुग्ध व्यवसायाने देखील समृद्धेकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्याची दुधाची गरज पूर्ण करून दररोज जवळपास दोन लाख ४५ हजार लिटर गाईचे दूध गुजरातसाठी पाठविले जात आहे. ...