आंदोलनकर्त्यांनी ‘पेट्रोल डिझेल के बढे दाम, सरकारने किया जिना हराम’,‘नही चाहिये अच्छे दिन, लोटा दो पुराने दिन’, ‘वाह रे सरकार तेरा खेल, खा गये राशन बढ गया तेल’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक ...
स्वत:चे पैसे मिळवण्यासाठी बँकेत रोज चकरा माराव्या लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरु वारी (दि.५) सकाळी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले. ...
संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे. चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. ...
सरकारकडून कामगारविरोधी धोरण आखले जात असून, कष्टकरी वर्गावर सातत्याने सरकार अन्याय व अत्याचार करत आहे. जोपर्यंत कामगारांचे शोषण थांबत नाही, तोपर्यंत ‘एनटीयूआय’चा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा संकल्प न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्हच्या (एनटीयूआय) चौथ्या र ...
राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील साडेतीनशे महाविद्यालयांतील एक लाख ६० हजार जागांपैकी बहुतांशी जागा रिक्त आहेत. येणाऱ्या काळात व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यापीठच बनविण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन उद्योजकता व कौशल्य विकास आणि ग्राम ...
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून यंदा देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना वगळण्यात आले असून यावर्षी केवळ नाशिक महापालिका हद्दीतील 55 महाविद्यालयांमध्ये 27 हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात एमएमआरके म ...
नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि.४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने ...