लहान मुलांमध्येही यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून शाळांना सुट्ट्या लागूनदेखील मुले संध्याकाळच्या सुमारास कॉलनीमधील मोकळे भुखंड अथवा उद्यानांमध्ये खेळण्यास जाण्यासाठी जनावरांच्या भीतीपोटी तयार होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. ...
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामदैवत रामेश्वर महाराजांच्या तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची बुधवारी भाविकांच्या मांदियाळीत उत्साहात सांगता झाली .यात्रेनिमित्त तीन दिवसात रामेश्वर महाराजांचे सुमारे लाखभर भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित ...
निफाड : उज्ज्वला दिनानिमित्त येत्या २० एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल काबरा यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
ताहाराबाद : पर्यावरण संतुलन ही काळाची गरज बनली असुन, जंगल सवंर्धन व संरक्षणाची प्रत्येकाने वैयक्तीक जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार यांनी केले. ताहाराबाद वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने भिलवाड (मांगीतुंगी) येथे गरजु लाभा ...