१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदानास पात्र अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होती. तत्कालीन मंत्रिमंडळाने ११ आॅक्टोबर २००५ रोजी न ...
कामाप्रती निष्ठा हे लष्कराचे ब्रीद असून, आपण नेहमी कर्तव्याने प्रशासनिक काम केले आहे. यापुढेही दिल्लीत असलो तरी देवळालीकरांच्या मदतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बोर्डाचे मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांनी केले. ...
इंदिरानगर : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील गजरे विक्रेत्यांची मुजोरी काही थांबेना. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळेस कारवाई करूनसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिसराला यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त के ...
उज्ज्वला दिनानिमित्त राजापूरला एलपीजी पंचायतीचे आयोजन करून केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हणून देशभरात उज्ज्वला दिवस राजापूर ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. ...
आदिवासी बांधव आपल्या हक्कासाठी एकत्रित आला पाहिजे आणि खऱ्या मत्स्यव्यवसाय करणाºया बांधवांना मत्स्यमार संस्था मिळाल्या पाहिजे. आदिवासी हा नेहमी जमीन, जंगल, पाणी यांचे संरक्षण करणार आहे. तो निसर्ग पूरक असल्याने आदिवासी हक्क त्याला मिळाला पाहिजे. आमच्या ...
महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व इंधनाची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील गरीब महिलांसाठी उज्ज्वला योजना सुरू केली असून, आठ कोटी कुटुंबांना या योजनेद्वारे गॅस संचाचे वाटप करण्यात येणार आह ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील गणेश मित्रमंडळाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थआश्रमशाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिंचोलीचे माजी सरपंच एकनाथ झाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले ...
वनसगाव : तपमानाने उच्चांक ओलांडला असताना निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील राहुल केशव रायते (१८) या तरुणाचा उष्माघाताने अंत झाल्याची घटना बुधवारी घडली. ...