मनमाड : येथील रेल्वेस्थानकात धावत्या रेल्वेत प्रवाशांना मारझोड करून लुटणा-या वेगवेगळ्या घटनांतील दहा चोरट्यांना पकडण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश मिळाले आहे. ...
राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विभागाने १ एप्रिलपासून महिलांना आधार कार्डशिवाय सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक बालकांना आणि स्तनदा मातांना, ...
रेशन धान्य दुकानातील धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, स्वस्त धान्य घेणा-या गरीब जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गरीब कुटुंबातील रेशन कार्डधारकांची नावे आधार कार्ड देऊनही लिंक न झाल्याने तसेच काहींच्या बोटांचे ठसे मशीनशी जुळत नसल्याने रे ...
पेठ : येथील शासकिय ग्रामीण रु ग्णालयाची नवीन बांधकाम केलेली इमारत निकृष्ठ बांधकामाबाबत सदैव चर्चेत असतांना आता रु ग्णांसाठी ठेवलेल्या छतावरील पाण्याच्या टाक्या अल्पावधीत फुटून जमीनदोस्त झाल्याने या इमारत बांधकामाचा अजून एक निकृष्ठ नमूना समोर आला आहे. ...
देशभरात उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, जम्मू-कश्मीर अशा विविध भागांत माळी समाज बहुसंख्येने असून, देशांत १४ ते १५टक्के लोकसंख्या माळी समाजाची आहे. ...
‘आयमा’ निर्मित आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ आयोजित अक्षरबाग वाचनकट्टा चळवळीअंतर्गत रविवारी (दि.२२) ‘हॅनाची सुटकेस’ या कादंबरीचे अभिवाचन डिसूझा कॉलनी येथील प्रौढ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. ...
न्यायालयात रविवारी (दि. २२) आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी भरण्यासंदर्भात तडजोडीअंतर्गत ८२ लाख ४३ हजारांची रक्कम वसूल झाली. ४२ ग्रामपंचायतींमधील २६७२ व्यक्तींनी ही थकबाकी भरल्याने ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात हातभा ...