विविध रंगी फुले, फळ झाडे आणि वृक्षांच्या नाना छटा दाखवणाऱ्या निसर्ग रचना बघून नाशिककरांचे अक्षरश: भान हरपून गेले. निमित्त होते, ते महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे! शनिवारच्या सुटीची संधी साधून नागरिकांनी या महोत्सवासाठी गर्दी केली आणि वनराई डोळ्यात साठवल ...
महापालिकेच्या लाख मोलाच्या स्थायी समितीचे सभापती सोडण्यास चार सदस्य तयार नाहीत. त्यामुळे आता मुंबईत सोमवारी (दि.२३) या सर्वांना बोलावून निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे. ...
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने व मंडळाच्या सद्गुरू माता सुदीक्षा हरदेवसिंह महाराज यांच्या आदेशानुसार यंदाच्या वर्षीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
राजकाणात सर्वांना खुश करता येते परंतु अर्थकारणात सर्व खुश होतील असे नाही याचे कारण म्हणजे अर्थकारण हे शास्त्रावर आधारीत आहेत. ठराविक कसोटीवर ते तपासले गेले आहेत. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या संस्थेत अर्थशास्त्राचे निकष डावलून निर्णय होतात. तेव्हा ते आर् ...
तंत्रविकासाची विध्वंसक बाजू पाहिली तर त्यातून जग हे केवळ विनाशाच्या कडेलोटावर उभे असल्याचे जाणवते. त्यामुळे जगाला विध्वंसक तंत्रज्ञान नव्हे तर विधायक तत्त्वज्ञान वाचवू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविचारवंत अनिल बोकील यांनी केले. ...
अशाप्रकारच्या कायद्यांनी काही फरक पडणार नाही. मुळातच कायदा केल्याने व्यवस्था सुधारू शकते. परंतु प्रवृत्ती नाही असे मला वाटते. जर एखाद्या माणसाची सवयच वेगळी असेल तर त्याला कायदा काय करणार, त्यापेक्षा सरकारने अन्य पर्याय शोधले पाहिजे. ...