मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित केलेल्या हरित क्षेत्र विकासांतर्गत ग्रीन फिल्ड योजनेच्या अंमलबजावणीत जागामालक शेतकऱ्यांचा अगोदरपासूनच विरोध असताना त्यात पुन्हा स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आडमुठी भूमिक ...
सिडको स्थापनेच्या अगोदरपासून असलेल्या मोरवाडी गावाची शासन दरबारी नोंद करावी यासाठी शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी गावातील महिलांना बरोबर घेत नाशिक येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...
बारावीच्या निकालात गेल्या वर्षांच्या तुलनेत उत्तीर्णतेचा टक्का घसरल्याचे दिसून येत असताना नाशिक महाविद्यालायातील अनेक उच्च माध्यमिका विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दरवर्षी अशाप्रकारे शंभर टक्के निकाल मिळविणाऱ्या विद्यालयांध्ये विज्ञान शाखा ...
विभागातील तब्बल १९० शाळांमधील विविध शाखांमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अशाप्रकारे शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमध्ये नाशिकमधील सुमारे ८८ शाळांचा समावेश असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...
स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यासारखा देशभक्त क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्षात भेटण्याचा आयुष्यात एक नवे तर तीनदा योग आला. त्यांची प्रत्येक भेट अविस्मरणीय अशीच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार श्रीकृष्ण महाराज सिन्नरकर यांनी केले. ...
नाशिक विभागातील निकालाप्रमाणेच महानगरपालिका क्षेत्रातील पंचवटी विभागातील महाविद्यालयांमध्येही मुलींनी बारावीच्या परीक्षेत उलेखनीय यश संपादन केले आहे. ...
मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयाने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांनी उत्तुंग यश मिळवले आहे. विज्ञान शाखेचा ९८.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.१७ टक्के, तर कलाशाखेचा ६३.२६ टक्के आणि संयुक्त शाखेचा ७२.६४ टक्के निकाल लागला आहे. ...
देवळालीगावातील सुंदरनगरमध्ये सार्वजनिक शौचालय, उघडा नाला या दोन प्रमुख समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच बंद पथदीप, अस्वच्छता, घंटागाडी, दुर्गंधी यामुळे नावाला हा परिसर सुंदरनगर असून खरे तर अस्वच्छता व दुर्गंधीनगर अशी परिस्थिती निर्माण झाली आह ...