मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या रस्त्यावर जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ एक ट्रेलर व ट्रक एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने सुमारे २ तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, वाहतूक पोलीस वेळेवर न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त ...
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील नागरी वस्तीत असलेले देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी मंगळवारी (दि.११) महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दारूबंदी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शैला उफाडे, तालुका अध्यक्ष सुमन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी पोलीस ठाण्यात ठिय्य ...
सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला नांदूरमधमेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जात असून, या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. हा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी लासलगाव शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार य ...
बांधकाम पूर्ण करूनही पूर्णत्वाचा दाखला न दिलेल्या सुमारे पन्नास हजार मिळकती महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळल्यानंतर प्रशासनाने त्यावर नोटिसांची कारवाई सुरू केली. त्यावर सुनावणी सुरू आहे; परंतु याच दरम्यान अनेक इमारतींना पूर्णत्वाचे दाखले मिळाल्याने जुन ...
तब्बल २८० कोटी रुपयांचे स्काडा मीटर खरेदी करण्यासाठी काढलेल्या निविदेतील परस्पर फेरबदल हा वादाचा मुद्दा ठरल्यानंतर सीईओ प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे मानले जात असून, त्यामुळे गोंध ...
गोदावरी नदीत प्रदूषण होतच असते; परंतु त्याचबरोबर तपोवनात गोदा-कपिला संगमातील प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर गोदा प्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा लढणाऱ्या राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली ...
शहराचे वातावरण सध्या कमालीचे बदलले आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे वातावरणात दमटपणा वाढल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर पावसाच्या हलक्या सरींचा दोन दिवसांपासून शिडकावा होत आहे. मंगळवारीही (दि.११) सायंकाळी पावस ...
पावसाळा सुरू होताच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कधी कमी दाबाने तर कधी थेट वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचेही नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रा ...