महापालिकेच्या तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त मलजल निकषापेक्षा जादा प्रदूषित असल्याने प्रशासनाने संबंधित केंद्र चालविणाऱ्या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. जलनियमानुसार कारवाई का करू नये अशाप्रकारची विचारणा प्रशासनाने संबंधित ठेकेदारास क ...
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या हल्ल्याचा नशिकमध्येही इंडियन मेडिकर असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. १४) निदर्शनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे हल्लेखोर ...
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनमुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत प्रगतिशील होणार असून, सदर योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकर मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ...
यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे आणि पौर्णिमेला प्रारंभ रविवारी दुपारी २ वाजता होणार असल्याने वटपौर्णिमा कधी साजरी करावी असा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, वटपौर्णिमा रविवारी (दि.१६) साजरी करावी असे पंचांगक ...
दिंडोरी तालुक्यातील सारसाळे येथील युवक लक्ष्मण गणपत वाघ (२२) याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
नांदगाव येथील चारा छावण्यांमध्ये चाऱ्याअभावी ५० ते ५५ गुरे दगावली असून, त्यामध्ये ४० ते ४५ गायींचाच समावेश होता. या गायी वाचविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने मुख्यमंत्र्यांवर गोवंश हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत ...